Tag: भारत

Pune

पाकिस्तानचा नारा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल, कॉलेजने काढून टाकलेली तरुणी म्हणते…

पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. मात्र, या ...

आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार

आधी सफरचंद आता ड्राय फ्रुट्स: तुर्कीच्या जर्दाळू आणि हेजलनट आयातीवर बहिष्कार

पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मिरमधील पहगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २७ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात ...

पुण्यातील तरुणीची पाक समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट अन् ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; पोलिसांनी दाखवली खाकी

पुण्यातील तरुणीची पाक समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्ट अन् ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा; पोलिसांनी दाखवली खाकी

पुणे : एकीकडे भारत-पाकिस्तान युद्ध सुरु असून पाकने केलेल्या हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे भारतात पाकिस्तानवर संताप व्यक्त ...

Devendra Fadnavis

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय; राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल

पुणे : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन यासह सर्व ...

भारत-पाकिस्तान युद्ध: पुण्यावर काय परिणाम? शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच…

भारत-पाकिस्तान युद्ध: पुण्यावर काय परिणाम? शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच…

पुणे : २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने कठोर पावले उचलली आहेत. बुधवारी, ७ मे ...

‘यापुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही’; भारताचा पाकला इशारा

‘यापुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही’; भारताचा पाकला इशारा

पुणे : पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण दलाकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये पाकचा हल्ल्याचा ...

Ajit Dowal

‘आमचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण पाकने तणाव वाढवला तर…’; अजित डोवालांचा इशारा

पुणे : भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव वाढला असून, सर्व देशांचे लक्ष आता पुढील घडामोडींकडे लागले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र ...

“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने

“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने

पुणे : जम्मू काश्मीरचा पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २७ भारतीय नागरिकांचा बळी गेला. ज्यांचे कुंकू पुसले गेले त्या ...

Prakash Ambedkar

“पाकिस्तानचं पाणी बंद केलंच नाही, सरकार खोटं बोलतंय”; प्रकाश आंबेडकरांचं दाखवलं ‘ते’ पत्र

पुणे : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे समजताच भारताने ...

Amit Shah

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर महाराष्ट्र पोलीस लागले कामाला; ‘त्या’ १११ पाकिस्तान्यांचा शोध सुरु

पुणे : काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २८ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे बोलले जात आहे. निष्पाप ...

Page 1 of 2 1 2

Recommended

Don't miss it